दिनकर रायकर यांना ‘सामक जीवनगौरव’ पुरस्कार
मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणारा 'कृ. पां. सामक जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि 'लोकमत'चे सल्लागार ...
मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणारा 'कृ. पां. सामक जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि 'लोकमत'चे सल्लागार ...
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं खळबळजनक वक्तव्य केले आहे. राज्यात सरकार चालले नाही तर, मध्यावधी निवडणूक होतील ...
सातारा - मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जिल्ह्यात आले होते. महाबळेश्वरमध्ये विश्रांतीसाठी त्यांनी तीन दिवसांचा मुक्काम केला. त्यांच्या सुरक्षेसाठी ...
भाषेमुळे अपमान झाला असेल तर क्षमा मागतो - आशिष शेलार मुंबई : भाजप नेते आणि माजी मंत्री, आमदार आशिष शेलार ...
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांचे फोन टॅप प्रकरणी दोन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला ...
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज नाशिक येथे आयोजित केलेल्या बैठकीत, धुळे जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. धुळे ...
मुंबई : राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून द्यावे असे आदेश ...
मुंबई : संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय खासदारांची बैठक ...
7 मार्च रोजी करणार अयोध्या दौरा मुंबई : अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद मिटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्या दौरा करणार असे ...
मुंबई : शिर्डी वादावर भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थ समाधानी असल्याचे विखे पाटलांनी ...