महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? – चंद्रकांत पाटील
मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? असा प्रश्न विचारून, ...
मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? असा प्रश्न विचारून, ...
मुंबई: मुख्यमंत्री तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला ज्या धर्माने इथवर पोहचवलं, त्याची अशी परतफेड केली. वारकऱ्यांना माउलीपर्यंत पोहचण्याचा इच्छेचा राज्य सरकारने ...
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हे "भ्रमित ठाकरे" सरकार असल्याची टीका त्यांनी केली. चंद्रकांत ...
कोल्हापूर (प्रतिनिधी) - सरकारचा बोजवारा उडाला असून सरकारने शेतकऱ्यांना बांधावरती खत बियाणे आणून देतो असे म्हटले होते. उलट स्वतः कृषिमंत्र्यांनी ...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष या नात्याने कोणतीही शिक्षा ...
कोल्हापूर (प्रतिनिधी): शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि पीक कर्ज तात्काळ द्या या मागणीसाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आलेल आहे. याचाच ...
मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना जळगावमधून एक वाईट बातमी सर्वांसमोर आली. इथल्या रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८२ वर्षीय करोनाबाधित ...
कोल्हापूर (प्रतिनिधी) - राज्यात सर्कस आहे आणि त्यात प्राणीही आहेत असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यात सर्कस ...
मुंबई - करोना रोखण्यासाठी केंद्र शासनाने ज्या गाईडलाईन दिल्या त्यासुध्दा राज्यसरकारने प्रभावीपणे आमलात आणल्या नाहीत. रुग्णांना योग्य उपचार करण्यात शासन ...
कोल्हापूर/प्रतिनिधी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डब्बल पीपीई किट घालून बाहेर पडले पाहिजे.ज्यावेळी राजा फिरतो त्यावेळी प्रजा ठिकाणावर असते मात्र या ...