“भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, हिंदूंचं वर्चस्व…”; भारताने पुराच्या वेळी मदत केली नसल्याचे सांगत पाकिस्तानचा आरोप
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये पुराने थैमान घातले आहे. त्यातच आता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताने कोणतीही मदत केली नाही ...