“वांद्रयातून जिंकण्याची औकात नाही..” जम्मूत विधानसभा लढण्याची घोषणा करणाऱ्या ठाकरे गटावर भाजपच्या अतुल भातखळकरांचा निशाणा
मुंबई - राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु झालेली 'भारत जोडो यात्रा जम्मूमध्ये दाखल होत आहे. राहुल गांधींसोबत या यात्रेत ठाकरे गटाचे ...