सत्तास्थापनेचे भाजप-शिवसेनेला विचारा; शरद पवारांच्या विधानाने खळबळ
मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत असूनही मुख्यमंत्रीपदावर भाजप-शिवसेनेचे बिनसल्याने सत्ताकोंडी अद्यापही कायम आहे. तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांनी ...
मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत असूनही मुख्यमंत्रीपदावर भाजप-शिवसेनेचे बिनसल्याने सत्ताकोंडी अद्यापही कायम आहे. तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांनी ...
नवी दिल्ली - सतराव्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत असून हे अधिवेशन १३ डिसेंबरपर्यंत चालेल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेच्या ...
पुणे - महाराष्ट्रात लागू झालेल्या राष्ट्रपती शासनाला राज्यातील पक्ष आणि आमदार जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी ...
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक घडामोडी या राज्यातील सत्तास्थापनेवर अवलंबून असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांचे मुंबईतील हालचालींकडे लक्ष लागले आहे. ...
मुंबई - महाराष्ट्रात जर भाजप-शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळाले तर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, तेव्हा कोणीच आक्षेप घेतला नव्हता, ...
मुंबई - राष्ट्रपती राजवटीनंतर शिवसेना व कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा सत्ता स्थापनेला वेग आला आहे. महाशिवआघाडीचे सरकार बनविण्याचा निर्णय निश्चित ...
मुंबई - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीसह सरकार बनवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेसशी चर्चेचा सीलसीला सुरूच ठेवला आहे. अशातच ...
मुंबई - भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तास्थापन करण्यात अपयशी झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाशिवआघाडीसाठी आकड्यांची ...
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेची कोंडी कायम राहिल्याने मंगळवारी अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रवादीने तीन दिवसांची मुदतवाढ मिळण्यासाठी ...
मुंबई - भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापन करण्यास अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशातच शिवसेनाप्रमुख ...