भातखळकरांचा मनमोहन सिंह यांना सणसणीत टोला म्हणाले,’…म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली’
नवी दिल्ली - पंजाबमधील जनतेसमोर निवडणुकीच्या वातावरणात मोठी आव्हाने आहेत. त्यांचा योग्य मुकाबला करणे महत्त्वाचे आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांची समृद्धी आणि ...