पाकव्याप्त काश्मीर परत घ्यायलाच पाहिजे – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली - कलाम ३७० रद्द केल्यानंतर भाजपचा पुढील अजेंडा पाकव्याप्त काश्मीरला केले आहे. या अजेंड्याला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीदेखील ...
नवी दिल्ली - कलाम ३७० रद्द केल्यानंतर भाजपचा पुढील अजेंडा पाकव्याप्त काश्मीरला केले आहे. या अजेंड्याला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीदेखील ...
कॅम्पस सुरू करण्याच्या हालचाली : व्यवस्थापन परिषद बैठकीत ठराव पुणे -जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पुण्यातील काही शिक्षणसंस्थांनी तेथे कॅम्पस ...
लोकांना विश्वासात घेणे त्यांना मुख्य प्रवाहात आणणे त्यांच्यात भारतीय मूल्य रूजविणे आवश्यक आहे. दोन संविधान, दोन ध्वज आणि प्रत्येक कायदा ...
शिक्षणक्रम, कॉलेजसाठी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह "सरहद' संस्थेशीही पत्रव्यवहार पुणे - जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर पुण्यातील 7 शिक्षण संस्थांनी ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे अनेक जण समर्थन तसेच टीकाही करत आहे. अशातच जेएनयू विद्यार्थिनी ...
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी लागू होऊन आज १२ दिवस झाले. परंतु, अनेक पक्षांचे नेते अद्यापही नजरकैदेत आहेत. यामध्ये जम्मू-काश्मीरच्या माजी ...
राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरसाठीचे विशेषाधिकार रद्द करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर याचे देशभरात पडसाद ...
नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्याने काश्मीरमध्ये सध्या अशांतता आहे. अशातच राजकीय नेते वादग्रस्त वक्तव्ये ...
पुणे -जम्मू-काश्मीरमधील सद्य स्थिती तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. विमानतळावर ये-जा करणारे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांचीही ...
काश्मीरकडे आतापर्यंत आपण पर्यटन म्हणूनच पाहात आलो आहोत; परंतु केंद्र सरकारच्या निर्णयामुळे काश्मीरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. केवळ फिरण्यासाठी नाही ...