पौष्टीक न्याहारीबाबत जनजागृती
दिवसेंदिवस मधुमेहासारख्या आजाराचे वाढत्या प्रमाणामुळे भारत ही मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. वयस्क व्यक्तींबरोबर, तरुणांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण ...
दिवसेंदिवस मधुमेहासारख्या आजाराचे वाढत्या प्रमाणामुळे भारत ही मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. वयस्क व्यक्तींबरोबर, तरुणांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण ...
आंघोळ नुसते अंगावरून पाणी घेणे म्हणजे आंघोळ होत नाही. तर त्यासाठी सर्व अवयव चांगले घासून चोळून आंघोळ करावी. उघड्यावर आंघोळ ...
एमएस हे केंद्रीय मज्जासंस्था (प्रामुख्याने मेंदू आणि मज्जारज्जू)वर परिणाम करते. ज्यामुळे नर्वचे (मज्जातंतू) नुकसान होते. तरुणांमध्ये एमएस अधिक प्रचलित आहे. ...
Aगरोदर स्त्रीला स्वतःबरोबरच आपल्या गर्भाचे पोषण व स्तन्य निर्मिती आहाराद्वारे करावी लागते. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या तिने योग्य प्रमाणात खाव्यात. दुधी, ...
उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हणजेच सावकाश मारणारा आजार म्हणतात. याचे कारण उच्च रक्तदाबाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे जर रक्तदाब ...
दसरा या सणानंतर काही आठवड्यांसाठी शरीर डीटॉक्सीफाय करणे अत्यावश्यक आहे, कारण त्यामुळे तुमची एकूणच सिस्टम सुधारेल आणि तुम्हाला हलके-फुलके वाटेल. ...
दिवाळी, ज्याला दिव्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीच्या वेळी वायू आणि ध्वनी ...
भारतात तीन कोटी साठ लाख लोक ऑस्टियोपोरोसिस या आजाराशी झुंज देत आहेत. ऑस्टियोपोरोसिस म्हणजे हाडांना येणारा ठिसूळपणा. त्यामुळे हाडे फ्रॅक्चर ...
पूर्वी स्वयंपाक जेवण सारं काही बसून केले जात असे. त्यामुळे कमरेचा, पोटाचा, पायांचा सतत व्यायाम व्हायचा, सतत उठबस चालू असे. ...
पावसाळ्यानंतर डेंग्यूसारख्या व्हायरल संसर्गांच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यासह नाक, घसा व श्वसनमार्गांवर परिणाम करणाऱ्या ऍलर्जिंक दमा, नासिकाशोथ, सीओपीडी सारख्या अप्पर रेस्पीरेटरी ...