Friday, April 26, 2024

Tag: apmc

बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख कोटी

बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख कोटी

नवी दिल्ली - बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपये दिले जाणार आहेत. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी ...

एपीएमसी (APMC)ची व्यवस्था बंद होणार नाही – पंतप्रधान मोदी

एपीएमसी (APMC)ची व्यवस्था बंद होणार नाही – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार बांधील आहे आणि नव्याने केलेल्या तीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार आहे. केंद्र सरकारनं ...

sharad pawar letter to sheila dixit shivraj chauhan

APMC कायद्याला शरद पवारांचा होता पाठिंबा? ‘ते’ पत्र समोर

मुंबई - कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर दहा दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) ...

पुण्याच्या बाजारात कलिंगड, मोसंबी, संत्री, बोरांचा भाव उतरला; वाचा फळांचे भाव

पुणे - गारव्यामुळे मोसंबी, संत्री, कलिंगड, खरबूज, सीताफळ आदी थंड आणि रसदार फळांना मागणी घटली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत ...

फळभाज्यांपाठोपाठ पुण्याच्या बाजारात पालेभाज्याही स्वस्त!

पुणे - आवकेच्या तुलनेत पालेभाज्यांना उठाव नाही. त्यामुळे सर्वच प्रकारच्या पालेभज्यांचे भाव घाऊक बाजारात घसरले आहेत. किरकोळ बाजारातही पालेभाज्यांच्या जुडीची कमी ...

टाळेबंदीतही दररोज २० हजार क्विंटल फळे, भाजीपाल्याची विक्री

फळभाज्यांचे भाव घटल्याने खरेदीस सुगीचे दिवस; वाचा ताजे बाजारभाव

पुणे - मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने कांदा, आले, फ्लॉवर, कोबी, ...

मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यवहार सुरळीत सुरू

असला कसला ‘बाजार’? स्वच्छतागृहांचे व्यापारी गाळ्यात रुपांतर!

तब्बल 20 वर्षांपासून करण्यात येत आहे व्यापार पुणे - मार्केट यार्डात प्रत्येक पाकळीत शेतकरी, आडते आणि कामगारांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह उभारण्यात ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही