नगर : भांडवलशाही धोरणामुळे शासनाला शेतकरी आठवेना – कॉ. सुभाष लांडे यांचा आरोप
शेवगाव - शेतकऱ्यांना मतापुरते वापरायचे अन् देशासह राज्यात भांडवलशाही विचाराचं राजकारण करून निवडणुका जिंकायच्या तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून डोळेझाक करायची ...
शेवगाव - शेतकऱ्यांना मतापुरते वापरायचे अन् देशासह राज्यात भांडवलशाही विचाराचं राजकारण करून निवडणुका जिंकायच्या तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून डोळेझाक करायची ...
Jitendra Aawhad : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांच्यावर टीका ...
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना संसदेत यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर यांनी मदत केल्याचा दावा केला होता. मात्र ...
आचार्य अत्रे पुरस्कारांचे वितरण सासवड - महाविकास आघाडीला सुगीचे दिवस येणार आहेत. जे सत्य आहेत. शिदे-फडणवीस सरकारनेच हे कबूल केले ...
नवी दिल्ली : ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या १४ श्री सेवकांच्या मृत्यू प्रकरणावर बोलताना संजय राऊतांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका ...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. शिंदे गटाचे नेते ...
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार असताना मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोप काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
लालगंज - देशाची प्रगती झाली नाही, हा विरोधकांचा आरोप पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धुडकावून लावला. त्या म्हणाल्या, सर्व क्षेत्रात चांगला ...
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपा-शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून राज्यातील राजकीय ...
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेकडून सडकून टीका केली. मनसे नेते प्रकाश महाजन ...