कांद्याचा वांदा पेटला.! कृषीमंत्री मुंडे दिल्ली दौऱ्यावर तर, फडणवीसांनी जपानमधून सुत्रे हलवली
नवी दिल्ली/मुंबई - केंद्र सरकारने शनिवारी तडकाफडकी कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र व राज्यातील सरकारला ...
नवी दिल्ली/मुंबई - केंद्र सरकारने शनिवारी तडकाफडकी कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र व राज्यातील सरकारला ...
इंदापुरात आजी-माजी लोकप्रतिनिधींनी शेतीला पाणी मिळवून देण्याची मागणी इंदापूर - इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या 22 गावांच्या शेती फुलवण्यासाठी, हक्काचे ...
पुणे - शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीसाठी निश्चित असलेले प्रमाणभूत क्षेत्र ...
मुंबई - बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो. याची तक्रार कुठे करायची, हे अनेकदा शेतकऱ्यांना प्रश्न ...
सातारा - नैसर्गिक आपत्तीसारख्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना कृषी विभागामार्फत ...
नेवासा / राजेंद्र वाघमारे नेवासा तालुक्यातील शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देऊन नवनवीन पिके घेत असून येथील शेती नव्या वळणावर आल्याचे ...
मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातील यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा रविवारी(दि. ०४) राजभवन येथे सत्कार करण्यात आला. वसंतराव ...
राहुरी - आता पूर्वीसारखी शेती राहिलेली नाही. शेतीसमोर माती, प्रदुषित पाणी व वातावरण बदलासारखे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यावर ...
नवी दिल्ली ( Monsoon news 2023 ) - नैऋत्य मोसमी पावसाने शुक्रवारी आग्नेय बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात ...
मुंबई - पावसाळा सुरू होण्यासाठी अजून महिनाभराचा काळ शिल्लक आहे. असे असताना राज्यातील धरणांमध्ये जवळपास 36 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...