Tag: agriculture

कांद्याचा वांदा पेटला.! कृषीमंत्री मुंडे दिल्ली दौऱ्यावर तर, फडणवीसांनी जपानमधून सुत्रे हलवली

कांद्याचा वांदा पेटला.! कृषीमंत्री मुंडे दिल्ली दौऱ्यावर तर, फडणवीसांनी जपानमधून सुत्रे हलवली

नवी दिल्ली/मुंबई - केंद्र सरकारने शनिवारी तडकाफडकी कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र व राज्यातील सरकारला ...

“दुष्काळी 22 गावांच्या शेतीला पाणी मिळू द्या”; नंदकिशोर देवस्थानला कृती समितीचे साकडे

“दुष्काळी 22 गावांच्या शेतीला पाणी मिळू द्या”; नंदकिशोर देवस्थानला कृती समितीचे साकडे

इंदापुरात आजी-माजी लोकप्रतिनिधींनी शेतीला पाणी मिळवून देण्याची मागणी इंदापूर - इंदापूर तालुक्‍यातील दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या 22 गावांच्या शेती फुलवण्यासाठी, हक्काचे ...

जमीन खरेदी-विक्री नियमात शिथिलता; जिरायत -20 गुंठे, बागायत जमीन किमान 10 गुंठे खरेदी करता येणार

जमीन खरेदी-विक्री नियमात शिथिलता; जिरायत -20 गुंठे, बागायत जमीन किमान 10 गुंठे खरेदी करता येणार

पुणे - शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीसाठी निश्‍चित असलेले प्रमाणभूत क्षेत्र ...

बियाणे, खतांच्या तक्रारीसाठी व्हॉट्‌सऍप क्रमांक जारी…; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

बियाणे, खतांच्या तक्रारीसाठी व्हॉट्‌सऍप क्रमांक जारी…; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

मुंबई - बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो. याची तक्रार कुठे करायची, हे अनेकदा शेतकऱ्यांना प्रश्न ...

शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

सातारा - नैसर्गिक आपत्तीसारख्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना कृषी विभागामार्फत ...

केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक प्रशासनाने व्यापार सुलभीकरण करावे – राज्यपाल बैस

खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रात व्यापक संशोधनाची गरज – राज्यपाल बैस

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातील यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा रविवारी(दि. ०४) राजभवन येथे सत्कार करण्यात आला. वसंतराव ...

कृषी शास्त्रज्ञ शेतीचे खरे सैनिक – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

कृषी शास्त्रज्ञ शेतीचे खरे सैनिक – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

राहुरी - आता पूर्वीसारखी शेती राहिलेली नाही. शेतीसमोर माती, प्रदुषित पाणी व वातावरण बदलासारखे मोठे प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. त्यावर ...

उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार, राज्यातील धरणांत 36 टक्के पाणीसाठा

उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार, राज्यातील धरणांत 36 टक्के पाणीसाठा

मुंबई - पावसाळा सुरू होण्यासाठी अजून महिनाभराचा काळ शिल्लक आहे. असे असताना राज्यातील धरणांमध्ये जवळपास 36 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

Page 1 of 7 1 2 7

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही