शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका – कृषीमंत्री सत्तार
मुंबई : राज्यात १५ ते २० मार्च दरम्यान झालेल्या गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
मुंबई : राज्यात १५ ते २० मार्च दरम्यान झालेल्या गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
नाशिक : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी(दि.21) दौरा केला. त्यावेळी नुकसानग्रस्त ...
मुंबई - जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. त्यावेळी नुकसानग्रस्त ...
मुंबई : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येते. पीक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही ...
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना बळ देणारा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. राज्य शासन हे सर्वसामान्य लोकांचे आणि शेतकऱ्यांचे ...
सांगली : रासायनिक खते, पाण्याचा अतिवापर यामुळे शेतीत नापिकतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता नैसर्गिक, सेंद्रिय, ऑरगॅनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे. ...
पुणे - कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत , राज्य कृषी मंत्री असताना 37 एकर गायरान जमीन खासगी ...
मुंबई - वाशीम जिल्ह्यातील गायरानासाठी राखीव असलेल्या जमीनीचा ताबा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचे आदेश दिल्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...
नाशिक – आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रायोगिक शेतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतोय, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार ...
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम ...