ठाकरे सरकारचा निर्णय! सरकार कोसळण्याआधीच कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान
मुंबई : महाराष्ट्रातील सरकार कोसळण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र सरकारने कर्जाचे पैसे नियमित ...