अवकाळीमुळे जिल्ह्यात सुमारे पाचशे कोटीचे नुकसान
नगर - ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महसुल विभागासह कृषी विभागाने ...
नगर - ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महसुल विभागासह कृषी विभागाने ...
सातारा - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली, शेतपिकांचे मोठे नुकसान झाले, रस्ते, पूल वाहून गेले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर ...
चॉंद शेख दुष्काळ, हमीभाव, कर्जबाजारीपणा आदी कारणांनी संपविली जीवनयात्रा का होत आहेत आत्महत्या सिंचनाअभावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक झाल्या आहेत.राज्यातील सिंचन ...
जामखेड / मिरजगाव - कर्जत - जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रलंबित मागण्यासह विविध योजनांचे रखडलेले अनुदान तातडीने देण्यात यावे, यासाठी ...
नगर - मागील आठवड्यात उत्तरा नक्षत्राचा पाऊस झाल्याचे कारण देत प्रशासनाने जिल्ह्यातील 23 छावण्या बंद केल्या आहेत. यात शेवगाव, कर्जत, ...
नगर - ज्या ग्रामपंचायत हद्दीत दूषित पाण्याचे नमुने आढळून आले आहेत त्यांनी शुध्दीकरणाच्या उपाययोजना राबवाव्यात व नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस ...
शासन निर्णय : पवना प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावांसाठी 17 कोटींची रक्कम पिंपरी - विधानसभा निवडणूक घोषणा "घटका समीप' असताना राज्य शासनाला ...
सम्राट गायकवाड पूर्वेकडील तालुक्यांत टंचाई; वाड्यावस्त्यांना 102 टॅंकरने पाणीपुरवठा, माणमध्ये सर्वाधिक भीषण स्थिती सातारा - जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसाळा संपत ...
मोहरीच्या उद्भवात आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा जामखेड - पावसाने ताणल्याने ऑगस्ट महिन्यातही जामखेडकरांना टॅंकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. ...
पोळ्यावर दुष्काळाचे सावट : बाजारपेठेतही निरुत्साह जामखेड - शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला बैलपोळा हा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ...