अतिवृष्टीमुळे बाधित ‘या’ दोन विभागातील शेतकऱ्यांना 1286 कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते. बाधित ...