Friday, March 29, 2024

Tag: ठाणे

समृद्धी महामार्गावर ग्रेडर मशिन कोसळून १७ जणांचा मृत्यू, ३ पेक्षा अधिक जखमी

समृद्धी महामार्गावर ग्रेडर मशिन कोसळून १७ जणांचा मृत्यू, ३ पेक्षा अधिक जखमी

शहापूर : समृद्धी महामार्ग झाल्यापासून येथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे. अनेक कुटूंब या अपघातामध्ये उद्ध्वस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच ...

दोन बिल्डर्सचा वाद; ऑफिस पेटवले

ठाण्यात गर्भवती पत्नीला रॉकेल टाकून पेटवले; पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत

ठाणे - राज्यात महिला अत्याचाराच्या रोजच नवनविन घटना समोर येत आहे. अत्याचार करणाऱ्यांवर कायद्याचा धाक राहिला की नाही असा प्रश्न ...

शिवसेनेची भाईगिरी! बंदला प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्षाचालकांना मारहाण

शिवसेनेची भाईगिरी! बंदला प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्षाचालकांना मारहाण

ठाणे - राज्यात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदमध्ये रिक्षा चालवत असल्याच्या कारणावरुन स्टेशन परिसरात शिवसैनिकांनी ...

ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी केली टोल नाक्याची तोडफोड

ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी केली टोल नाक्याची तोडफोड

ठाणे - भिवंडी- ठाणे रस्त्यावरील टोल नाक्याची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. कशेळी टोल नाक्यावर हा प्रकार घडला असून ही ...

मुख्यमंत्री ठाकरे संजय राठोड प्रकरणात न्याय करणारच; संजय राऊतांचा विश्वास

‘महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्याच्या आदेशावरून संजय राठोड प्रकरणात ऑडिओ क्लीपशी छेडछाड’

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या ...

बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या पदरी पडलं ‘बिस्कीट’; सेनेची नापसंती

वनमंत्री पदासाठी रस्सीखेच! संजय राठोड यांच्या जागी आता मला वनमंत्री करा…

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या ...

मुंबईत लष्कराची गरज नाही – उद्धव ठाकरे

रत्नागिरीला ७५ तर, सिंधुदुर्गला २५ कोटींची तातडीची मदत जाहीर

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ तर सिंधुदुर्गला २५ कोटींची तातडीची ...

चौथा टप्पा: 3 कोटी 12 लाख मतदार घडविणार 17 उमेदवारांचे भवितव्य

17 मतदारसंघात 33 हजार 314 मतदान केंद्र मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 17 मतदारसंघांमध्ये 323 उमेदवार रिंगणात उतरले असले ...

मोदींची मुंबईत तर राहुल गांधींची संगनेरमध्ये आज सभा

शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असतानाच 17 मतदारसंघातील ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही