Maharashtra : प्रशासकीय कामकाज गतिमान आणि पेपरलेस होणार; येत्या 1 एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली
मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु ...