यंदाही कीर्तीकर विजय मिळवणार का?
एकूणच मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व असले तरी वायव्य किंवा उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या वेळी शिवसेनेच्या ...
एकूणच मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व असले तरी वायव्य किंवा उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या वेळी शिवसेनेच्या ...
2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच बोलले नव्हते, असा दावा करतानाच ...
निवडणूक काळामध्ये उमेदवार भ्रष्ट्राचार करून विजयी झाल्यास त्याची निवडणूक रद्द होऊ शकते. मात्र जात, धर्माचा प्रचार केल्यामुळे निवडणूक रद्द झाल्याचे ...
लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश म्हणजे देशातील सर्वांत लहान मतदारसंघ आहे. येथे लोकसभेची एकच जागा आहे. सर्वसाधारणपणे आपल्या देशातील एक खासदार ...
पूर्वीच्या काळच्या राजकारणामध्ये आणि आताच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठा फरक निर्माण झाला आहे याचे कारण गेल्या काही वर्षात राजकारण्यांची मानसिकता बदलली ...
अलीकडच्या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे की, अशिक्षित लोक सुशिक्षितांपेक्षा अधिक हिरीरीने आणि उत्साहाने मतदान करतात. यामागची कारणे नीट ...
लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये यावेळी छोटे-छोटे प्रादेशिक पक्ष मोठ्या पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या पक्षांचा केंद्रातील सत्तासमीकरणांमध्ये मोठा वाटा असणार आहे. ...
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी डाव्या विचारांना मानणारा मोठा वर्ग देशात होता. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांचे मताधिक्यही वाढताना दिसले; परंतु ...
देशभरातच गुजरात या राज्याविषयीची चर्चा होताना विरोधकांकडून गोध्रा हत्याकांडाचा उल्लेख केला जातो. या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदुत्ववादी आणि मुस्लीम ...
सिक्कीम हे देशातील छोटेसे राज्य देशाच्या मुख्य राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत नसले तरी तिथे नेहमीच मतदारांनी प्रादेशिक पक्षांवर विश्वास दर्शवला ...