Thursday, April 25, 2024

Tag: लोकसभा निवडणुक

भाजपचा जाहीरनामा निवडणुकीनंतर येणार का?-अखिलेश

लखनौ - भाजपच्या जाहीरनाम्याला विलंब झाल्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्या पक्षाची खिल्ली उडवली आहे. भाजपचा जाहीरनामा निवडणुकीनंतर ...

दिल्लीतील हातमिळवणीसाठी कॉंग्रेस-आपमध्ये चर्चा सुरू

दिल्लीतील हातमिळवणीसाठी कॉंग्रेस-आपमध्ये चर्चा सुरू

अनिश्‍चिततेचे सावट संपवून आघाडीच्या दिशेने कूच नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत आघाडी करण्याच्या दृष्टीने कूच करताना कॉंग्रेस आणि आप ...

राजकीय विरोधकांना ‘देशद्रोही’ संबोधणे भाजपची संस्कृती नाही : अडवाणींचा मोदींना टोला?

मतभेद असणाऱ्यांना भाजपने कधीही देशद्रोही म्हटले नव्हते ; लालकृष्ण आडवाणींची आपल्याच पक्षाच्या धोरणांवर टीका

नवी दिल्ली - ज्यांचे भाजपबरोबर वैचारिक मतभेद आहेत, त्यांना भाजपने कधीही देशद्रोही मानले नाही. त्यांना केवळ विरोधक मानले, अशा शब्दात ...

गोरखपूरचे सपा खासदार भाजपमध्ये दाखल

गोरखपूरचे सपा खासदार भाजपमध्ये दाखल

लखनौ - उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील समाजवादी पार्टीचे खासदार प्रवीण कुमार निशाद यांने आज भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा ...

कॉंग्रेस-राष्ट्रवादी हिच भाजपची “ए’ टीम – आनंदराज आंबेडकर यांचे टीकास्त्र

सोलापूर - उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी व बहुजन समाज पक्ष यांनी युती करून कॉंग्रेससाठी दोन जागा सोडल्या असताना देखील कॉंग्रेसने ...

अहमदनगर; सुजय विखे यांच्या पत्नीही लोकसभेच्या रिंगणात

अहमदनगर -  भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांची पत्नी धनश्री पाटील यांनी देखील, लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. डॉ. ...

कलम ३७० काढून घेतल्यास राज्यात बळजबरीची सत्ता होईल – मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीर राज्याला प्रदान करण्यात आलेल्या विशेष राज्याच्या दर्जाचे जोरदार समर्थन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज पुन्हा केले आहे. जम्मू-काश्‍मीर ...

…अन राहुल गांधी जखमी पत्रकारांच्या मदतीसाठी धावून आले

…अन राहुल गांधी जखमी पत्रकारांच्या मदतीसाठी धावून आले

वायनाड (केरळ) - वायनाड येथील राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान गोंधळ झाला आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केरमळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लालची इंद्र – नाना पटोले

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही लालची इंद्र असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले हे नागपूर ...

Page 2 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही