#T20WorldCup | भारताच्या पराभवाचा ‘आयसीसी’लाही फटका

मेलबर्न – इंग्लंडकडून पराभूत झाल्यावर केवळ भारतीय संघालाच फटका बसला असे नाही तर आयसीसीचेही नुकसान झाले आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी ज्या दरांची तिकिटे ठेवली गेली होती त्यात तब्बल 60 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आयसीसी, ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ यांना करोडो रुपयांचा तोटा होणार आहे. अंतिम सामना उद्या (रविवार) इंग्लंड व पाकिस्तान यांच्यात … Continue reading #T20WorldCup | भारताच्या पराभवाचा ‘आयसीसी’लाही फटका