T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा यष्टिरक्षक कोण असेल? जितेश शर्माचा पत्ता निश्चित कटणार, आता ‘हे’ आहेत दावेदार…

T20 World Cup 2024 :  आयपीएल 2024 स्पर्धा ही 26 मे रोजी संपेल, त्यानंतर 5 दिवसांनी T20 World Cup 2024 सुरू होईल. अशा परिस्थितीत भारतीय संघ निवडीसाठी निवड समिती आयपीएलमधील खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. विशेषत: डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर कोणताही यष्टिरक्षक फलंदाज भारतीय संघात आपले स्थान निश्चित करू शकला नाही. टी-20 संघातील … Continue reading T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा यष्टिरक्षक कोण असेल? जितेश शर्माचा पत्ता निश्चित कटणार, आता ‘हे’ आहेत दावेदार…