नवी दिल्ली : आर्य समाजचे प्रसिद्ध नेते स्वामी अग्निवेश यांचे आज निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. ते 80 वर्षांचे होते. स्वामी अग्निवेश यांच्या निधनावर बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
This world has lost one more noble human being Swami Agnivesh . His resilience against the bonded labour had given a new life to lakhs of men women and children . Good bye Swami ji .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) September 12, 2020
जावेद यांनी ट्विट केले की , ‘या जगातून स्वामी अग्निवेश यांच्या रूपातील महामानव हरवला आहे. त्यांच्या आवाजाने अनेक कामगार मजदुरांना नवे जीवन मिळाले . त्यांची वृत्ती कायम लक्षात राहील. गुड बाय स्वामी जी ..’ असं म्हणत जावेद अख्तर यांनी त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन केले आहे.’