टाकवे बुद्रुक : संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण आरंभते. वातावरणातील बदलांमध्ये निसर्गातील जादू लपलेली असते. त्यासाठी वाट पाहावी लागते. अशातच सूर्यास्तामध्ये निसर्गाचे दाखविलेल्या सोनेरी, तांबूस छटाचे प्रतिबिंब इंद्रायणीच्या तुडूंब भरलेल्या पात्रात पडल्याने मनाला दिलासा देते. निसर्गाचा हा आविष्कार टीपला आहे. टाकवे बुद्रुकचे वार्ताहर संकेत जगताप यांनी.