मुंबई – राज्यतील विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळजवळ आता स्पष्ट असून, कल्याण ग्रामीणमधून मनसेचे प्रमोद पाटील 5 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
दरम्यान, निवडणुकीच्या निकाला नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करणाऱ्या सर्व माता, भगिनी-बांधवांचं मन:पूर्वक आभार!’ असं ट्विट मध्ये राज यांनी म्हंटल आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करणाऱ्या सर्व माता, भगिनी-बांधवांचं मन:पूर्वक आभार! #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/xJJa1R1oz5
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 24, 2019
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. प्रमोद उर्फ राजू पाटील ( @rajupatilmanase ) विजयी झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन ? pic.twitter.com/Dn0Cl02eWm
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 24, 2019