मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पुन्हा एखदा संबोधीत केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनीटं दिवे जाळून सामूहीक शक्ती दाखवा असे आवाहन केले. मात्र मोदींच्या या उपक्रमानंतर सर्व स्थरातून टीकेची झोड उठली आहे. मोदींना अनेकांनी ट्रोल केलं. याच संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विट करून याबद्दल आवाहन केलं आहे. हे करत असताना सोशल डिस्टन्सिग पाळा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आज रात 9 बजे 9 मिनट हमें माननीय प्रधानमंत्री जी के आह्वान पर सामाजिक दूरी का ध्यान रखते हुए दरवाजे, खिड़की, बालकनी या छत पर दीया, मोमबत्ती, टॉर्च या मोबाइल की फ्लैसलाइट जलाकर कोरोना से फैले अंधकार से प्रकाश की ओर और निराशा से आशा की ओर जाना है। #IndiaFightsCorona pic.twitter.com/yhnMNrXehD
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 5, 2020