हैदराबाद : बलात्कार प्रकरणातील आरोपींनी बलात्कार करून अशा ९ महिलांची हत्या केल्याचा दावा तेलंगाना पोलिसांनी केला आहे. नराधमांनी काही दिवसापूर्वीच महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जिवंत जळालं होत.
या घटनेमुळे देशभर असंतोष निर्माण झाला होता. त्यांनतर हैद्राबाद पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपीचे एन्काउंटर केले होते. एन्काउंटरमुले देशात पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या प्रकरणाची मागणी प्रकरणाची चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेली समिती आहे. तसेच तेलंगणा सरकार देसखील SIT मार्फत चौकशी करत आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. त्यांनी अश्या प्रकारे ९ महिलांची हत्या केल्याचा दावा तेलंगणा पोलिसांनी केला आहे.