Satara : …तर कोयनेची वीज बंद करून राज्यकर्त्यांना ‘शॉक’ देणार; उदयनराजेंचा इशारा

कोयनानगर(प्रतिनिधी) – कोयना प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन आणि त्यांची होणारी आबाळ यामुळे मला वेदना होतात. साठ वर्षे उलटूनही हा प्रश्न सुटलेला नाही. पुरोगामित्वाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला हे भूषणावह नाही. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच महाराष्ट्र प्रगतीवर आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न दोन दिवसांत सुटला नाही, तर कोयनेची वीज बंद करून राज्यकर्त्यांना शॉक देऊ, असा इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला. … Continue reading Satara : …तर कोयनेची वीज बंद करून राज्यकर्त्यांना ‘शॉक’ देणार; उदयनराजेंचा इशारा