#विधानसभा : भटक्‍या कुत्र्यांना आसामला पाठवा; ‘त्या’ मुद्दयावर आमदार कडूंचा सरकारला अजब सल्ला

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त आज विधानसभेत आज भटक्‍या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातळखर, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्‍या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी भटक्‍या कुत्र्यांना आसामला पाठवण्यात यावे, असा अजब सल्ला सरकारला दिला आहे. भटक्‍या कुत्र्यांबाबत सुरु असलेल्या लक्षवेधीवर … Continue reading #विधानसभा : भटक्‍या कुत्र्यांना आसामला पाठवा; ‘त्या’ मुद्दयावर आमदार कडूंचा सरकारला अजब सल्ला