वाराणसी: कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील नेते संजय निरुपम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून “औरंगजेब’ अशी उपमा दिली. त्यामुळे एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे.
वाराणसीमध्ये मोदींच्या विरोधातील सभेदरम्यान त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले. “या मतदारसंघातील लोकांनी अशा व्यक्तीला निवडले आहे, जो औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहे. कारण वाराणसीमध्ये शेकडो मंदिरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सूचनेमुळे पाडली गेली आहेत.’ असे निरुपम म्हणाले. मोदी नेहमी हिंदूंच्या हक्कांबाबत बोलत असतात. पण आता त्यांनीच मंदिरे पाडली आहेत आणि भाविकांवर “झिझिया’ करही लावला आहे. हे कृत्य आधुनिककाळातील औरंगजेबाचेच आहे, असे निरुपम म्हणाले.
बनारस के जिन मंदिरों को महारानी अहिल्याबाई होलकर ने बचाया था, उन्हें मोदी ने तुड़वा दिया।
यह कूकर्म करने का ठेका गुजरात के एक ठेकेदार विमल पटेल की कंपनी को मोदी ने दिया है।
काशी विश्वनाथ मंदिर के मुख्य पुजारी ने बताया कि पूरे प्लान पर कोर्ट ने स्टे लगा दिया है।
योगी तड़प रहे हैं।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) May 8, 2019
बनारस में करीब 1000 साल पहले आदि शंकराचार्य और बिहार के मंडन मिश्र के बीच ऐतिहासिक शास्त्रार्थ हुआ था।
सदियों से उस स्थल को व्यास भवन के नाम से जाना जाता रहा है और पूजा जाता है।
कोरीडोर के नाम पर मोदी ने उस पवित्र वास्तु को भी तुड़वा दिया।
बताइए,ऐसे हिंदू विरोधी को कौन माफ करेगा?— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) May 8, 2019