Ayushman Bharat : आयुष्यमान भारत योजनेवर 51 हजार 749 कोटींचा खर्च

नवी दिल्ली – देशातीाल 23.07 कोटी लोकांना केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत विमा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत यावर्षी 2 फेब्रुवारीपर्यंत एकूण 4.34 कोटी रूग्णांना रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले असून त्यावर 51,749 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. या योजनेअंतर्गत सरासरी दरडोई … Continue reading Ayushman Bharat : आयुष्यमान भारत योजनेवर 51 हजार 749 कोटींचा खर्च