पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये आज सकाळी अल्कॅान सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याने भिंतीच्या बाजूला झोपड्या करून राहणाऱ्या १५ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, कामगारांचे मृतदेह त्यांच्या गावी विमानाने पाठवले जातील असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
On the unfortunate Kondhwa, Pune wall collapse incident.https://t.co/PvPSs8wCk4#PuneWallCollapse pic.twitter.com/ujwEx67zTh
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 29, 2019