रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांनी पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील आणि नंतर देणार अस सांगितलं असेल तर हे दुर्दैवी आहे. पालकमंत्री आणि हे राज्य सरकार पूरग्रस्तांची अजून किती थट्टा करणार आहेत? असा सवाल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केला आहे.