#RanjiTrophy | युवा गोलंदाजाने ८ विकेट घेतल्या; विरोधी संघ अवघ्या ४९ धावांतच आटोपला

Ranji Trophy – देशांतर्गत क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाची मानली जाणारी रणजी करंडक स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना देशासाठी तसेच आयपीएल सारख्या स्पर्धेमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण होते. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपापल्या संघांकडून खेळताना पूर्णपणे योगदान देतात. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडू दमदार कामगिरी करत आपल्याकडे लक्ष वेधून घेत असतात. मुंबई इंडियन्सने १७.५ कोटी रुपयांना घेतलेला … Continue reading #RanjiTrophy | युवा गोलंदाजाने ८ विकेट घेतल्या; विरोधी संघ अवघ्या ४९ धावांतच आटोपला