राहुल गांधी अजूनही 1962 च्या काळातच जगत आहेत – अनुराग ठाकूर

भोपाळ – कुठल्याही स्थितीत भारताचे रक्षण करण्यासाठी संरक्षण दले पुरेशी मजबूत आणि सक्षम आहेत. मात्र, कॉंग्रेस नेते राहुल गांधी बहुधा अजूनही 1962 च्या काळात जगत आहेत, असा पलटवार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केला. चीन आणि पाकिस्तान संयुक्तपणे भारतावर हल्ला करू शकतात, असा इशारा राहुल यांनी रविवारी माजी सैनिकांशी साधलेल्या संवादावेळी दिला. त्यावर ठाकूर … Continue reading राहुल गांधी अजूनही 1962 च्या काळातच जगत आहेत – अनुराग ठाकूर