नवी दिल्ली – देशभरातील नागरिकता कायद्याच्या विरोधातील प्रदर्शना दरम्यान काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात हल्लाबोल केला आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विट करत बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहे.
क्रोनोलोजी समझिए आप
?पहले वो आपसे दो करोड़ नौकरियां का वादा करेंगे
?फिर वो सरकार बनाएंगे
?फिर वो आपकी यूनिवर्सिटीज बर्बाद करेंगे
?फिर वो देश का संविधान बर्बाद करेंगे
?फिर आप प्रोटेस्ट करेंगे
?फिर वो आपको “फूल” बोलेंगेलेकिन यंगिस्तान मैदान में डटा रहेगा।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 27, 2019
ट्विट करत प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की,’ तुम्ही सर्व क्रोनोलॉजी समजून घ्या ,’पहिले तुम्हा सर्वांना दोन करोड रोजगाराचे वचन दिले जाईल, नंतर ते तुम्हाला मूर्ख बनवतील. त्यांनी ट्विटमध्ये सरकारवर टीका करत राज्यघटना नष्ट करण्याचा आरोपही लावला आहे.