IPL vs Ranji Trophy, Manoj Tiwari : – आजचे क्रिकेट हे पूर्णपणे प्रायोजक-प्रणित झाले असून कमी काळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात अनेक खेळाडू स्वत:चे नुकसान करुन घेत आहेत. एकदा का एखाद्याला आयपीएलचा करार मिळाला, की तो खेळाडू रणजी सामन्यांकडे दुर्लक्ष करतो. सीमारेषेवर अखेरच्या क्षणापर्यंत चेंडू अडवण्याची त्याची जिद्द नाहिशी होते आणि क्षेत्ररक्षण करताना कातडी-बचाव धोरण … Continue reading IPL vs Ranji Trophy : मनोज तिवारीचे आजच्या क्रिकेटपटूंवर टीकास्त्र, म्हणाला “आयपीएलचा मोठा करार मिळाला, की खेळाडू…”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed