IPL vs Ranji Trophy : मनोज तिवारीचे आजच्या क्रिकेटपटूंवर टीकास्त्र, म्हणाला “आयपीएलचा मोठा करार मिळाला, की खेळाडू…”

IPL vs Ranji Trophy, Manoj Tiwari : – आजचे क्रिकेट हे पूर्णपणे प्रायोजक-प्रणित झाले असून कमी काळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात अनेक खेळाडू स्वत:चे नुकसान करुन घेत आहेत. एकदा का एखाद्याला आयपीएलचा करार मिळाला, की तो खेळाडू रणजी सामन्यांकडे दुर्लक्ष करतो. सीमारेषेवर अखेरच्या क्षणापर्यंत चेंडू अडवण्याची त्याची जिद्द नाहिशी होते आणि क्षेत्ररक्षण करताना कातडी-बचाव धोरण … Continue reading IPL vs Ranji Trophy : मनोज तिवारीचे आजच्या क्रिकेटपटूंवर टीकास्त्र, म्हणाला “आयपीएलचा मोठा करार मिळाला, की खेळाडू…”