नागपूर: राज्यात सध्याला खड्यांमूळे सामान्य नागरिकां पासून कलावंतांना त्रास होत आहे तरी फक्त कलावंतांनी यावर बोलायचं आणि सामान्य माणसांनी गप्प राहायचं हे कितपत योग्य आहे. हा प्रश्न कधी सुटणार नाही असं मत नागपूरात अभिनेता अशोक सराफ यांनी माध्यमांन समोर व्यक्त केलंय.
राजकारणा सोबत माझा दूर दूर पर्यंत संबंध नाही जे मला जमत नाही त्यात कधी जाणार नाही. मी नाटकात कधी राजकारण केल नाही आणि राजकारणामध्ये नाटक करणार नाही त्यामुळे “पोलिटिक्स से हाय तौबा..” अस बोलत अशोक सराफ यांनी आपले मत मांडलय..