Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पंडित नेहरूच जबाबदार – सुधीर मुनगंटीवार
नागपूर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना या सीमा वादाला पंडित नेहरुच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा सीमा प्रश्न पंडित नेहरुंमुळे उद्भवदला असून त्यांनी केलेली चूक कर्नाटकच्या सीमेवरील मराठी माणसाला भोगावी लागते आहे, असे ते म्हणाले. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुनगंटीवार … Continue reading Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पंडित नेहरूच जबाबदार – सुधीर मुनगंटीवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed