रेल्वेमंत्री शेख रशीद यांचं बेताल वक्तव्य
कराची : पाकिस्तानचे वाचाळवीर रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी पुन्हा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यांनतर पाकिस्ताने भारताविरुद्ध प्रसिद्धिपत्रक काढून कायद्यांचा निषेद नोंदवला आहे.
Sheikh Rashid Ahmad,Pakistan Minister: It's our responsibility to stand in solidarity with Muslims of Kashmir&India.The way India's Modi Mussolini Hitler is creating problems for Indian Muslims,differences b/w India&Pakistan will increase which might drag both countries to a war. pic.twitter.com/WyiXwFwX3i
— ANI (@ANI) December 14, 2019
वाचाळवीर रेल्वेमंत्री शेख रशीद म्हणाले,”काश्मीर आणि भारतातील मुस्लिमांची आमची जिम्मेदारी आहे. पाकिस्तानच्या नागरिकांनी भारतील मुस्लिमांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायला हवे. त्यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांची तुलना मुसोलिनी हिटलरशी केली आहे. मोदी भारतीय मुस्लिमांच्या अडचणीत वाढ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भारत पाक मधील तणाव असाच वाढत राहिला तर, दोन्ही देशामध्ये युद्धाची शक्यता नाकारता येणार आणि अशी धमकी त्यांनी भारताला दिली.