नवी दिल्ली – केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताला कात्रीत पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी पाकने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले. एवढ्यावरच न थांबता पाकने हवाई मार्गदेखील बंद केला आहे. तर, आता पाकिस्तनाने समझोता एक्सप्रेस थांबविली आहे. मात्र, समझौता एक्सप्रेसबद्दल किती दिवसांसाठी बंद, हे निश्चितपणे सांगण्यात आलं नाही.
Pakistan Railways Minister Sheikh Rashid Ahmed: In a decision by the Railways Ministry, Samjhauta Express services have been permanently stopped. It used to ply twice a week. The people who had already purchased their tickets can get their money reimbursed from Lahore DS office. pic.twitter.com/ZVNOTEsQRZ
— ANI (@ANI) August 8, 2019
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण युद्धाला तयार असल्याचं म्हटलं असून सीमारेषेवर सैन्यही तैनात करण्यात आले आहे.