“एके दिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक…” जयंत पाटलांनी व्यक्त केली भीती

मुंबई – मुंबई खुल्या तिजोरीसारखी आपल्याला मिळाली अशी भावना सत्ताधाऱ्यांच्या मनात जागृत झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी लाख म्हणोत की, महाविकास आघाडी सरकार असताना आमच्यावर अन्याय झाला मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून अनेकांचे ‘कल्याण’ केले, असा थेट हल्लाबोल माजी जलसंपदा मंत्री आ. जयंत पाटील यांनी केला. शिंदे सरकारच्या … Continue reading “एके दिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक…” जयंत पाटलांनी व्यक्त केली भीती