मुंबई : केंदीय सामाजिक सामंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंच्या गोळ्या घालण्याच्या भाषेला आक्षेप घेतला आहे. राज ठाकरे यांनी मरकजमध्ये घडलेल्या प्रकरणाबद्दल अशा लोकांना गोळ्या घालूत ठार करायला हवे असे वक्तव केलं होते. त्यावर रामदास आठवले यांनी टीका केली आहे.
राज ठाकरे सारख्या जबादार नेत्याला या प्रकारची भाषा शोभत नाही. मार्काजे आम्ही समर्थन करीत नाही परंतु त्यांची चैकशी करून कायदेशीर कारवाई करायला हवी. गोळ्या घालायच्या असेल तर दहशतवाद्यांना घाला असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.