भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी उत्तम राहिली, मात्र संघाची गोलंदाजी कमकुवत असल्याचे जाणवले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ३०७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने ७ गडी राखून सामना जिंकला. सामन्यादरम्यान भारतीय संघाला सहाव्या गोलंदाजांची कमतरता जाणवली. त्यामुळे आता सामन्यासाठी … Continue reading #NZvsIND | शिखर धवनची ‘ही’ मोठी चूक भारताला महागात पडली
Copy and paste this URL into your WordPress site to embed