इतिहासाचे पुनर्लेखन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही – अमित शहा

नवी दिल्ली – भारताचा इतिहास वेगळ्या वळणाचा आणि चुकीचा लिहिला गेला आहे. त्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची गरज असून हे काम करण्यास आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यादृष्टीने त्यांनी इतिहासकार आणि संशोधकांना इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आवाहन केले आहे. अहोम आर्मी जनरल लचित बारफुकन यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त गुरुवारी नवी … Continue reading इतिहासाचे पुनर्लेखन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही – अमित शहा