Maharashtra : साप-विंचू दंशास नुकसान भरपाई नाही; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
मुंबई – साप आणि विंचू दंश झालेल्या सर्वसामान्य नागरिकांनाही नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश राज्य शासनाला देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अशी मागणी करणारी याचिका फेटाळत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. या याचिकेवर हंगामी मुख्य न्यायाधीश एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सदर याचिका निसर्ग विज्ञान संस्थेने दाखल … Continue reading Maharashtra : साप-विंचू दंशास नुकसान भरपाई नाही; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed