लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज अन्यथा देशाच्या एकात्मतेला धोका – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

नवी दिल्ली – देशात लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा तयार करण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केली आहे. तसे झाले नाही, तर देशात ना सामाजिक समरसता राहणार ना, एकता टिकणार असा दावा करतानाच या सगळ्याचा परिणाम म्हणजे देशाचा विकासही होणार नाही असे त्यांनी नमूद केले आहे. ते पुढे म्हणाले की, 1978 मध्ये चीनचा … Continue reading लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज अन्यथा देशाच्या एकात्मतेला धोका – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह