नवी दिल्ली: ५ वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. राजधानी दिल्लीत भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या मुख्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देण्याचे टाळले.
नरेंद्र मोदी म्हणाले, जगात सर्वात मोठी लोकशाहीची ताकद जगासमोर आणण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपल्याला विश्वाला प्रभावित करायला हवे, की आपली लोकशाही विविधतेने भरलेली आहे. निवडणूक खूप छान आणि सकारात्मकरित्या झाली.
मात्र मजबूत सरकार असेल तर देशातच सर्वकाही होऊ शकतं. 2009 आणि 2014 मध्ये निवडणुकीदरम्यान आयपीएल देशाबाहेर हलवलं होतं. मात्र निवडणुकीत आयपीएल देशातच झालं, रमजान सुरु आहे, परीक्षा झाल्या, सर्वकाही सुरळीत झालं, असेही मोदी म्हणाले
पाच वर्षात देशाने मला साथ दिली, सर्व प्रसंगात देश एकजूट होऊन माझ्या पाठिशी राहिला. त्यामुळे मी जनतेला धन्यवाद देण्यासाठी आलो आहे. 2014 मध्ये 16 मे रोजी लोकसभेचा निकाल आला आणि 17 मे रोजी सट्टाबाजाराचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे पहिल्याच दिवसापासून इमानदारीची सुरुवात झाली.
चुनाव शानदार रहा, एक सकारात्मक भाव से चुनाव हुआ।
पूर्ण बहुमत वाली सरकार पांच साल पूरे करके दोबारा जीतकर आए ये शायद देश में बहुत लंबे अर्से के बाद हो रहा है। ये अपने आप में बड़ी बात है: पीएम मोदी #DeshKaGauravModi
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 17, 2019
जब मैं चुनाव के लिए निकला और मन बनाकर निकला था और अपने को उसी धार पर रखा।
मैंने देशवासियों को कहा था कि 5 साल मुझे देश ने जो आशीर्वाद दिया उसके लिए मैं धन्यवाद देने आया हूं।
अनेक उतार चढ़ाव आए, लेकिन देश साथ रहा। मेरे लिए चुनाव जनता को धन्यवाद ज्ञापन था: पीएम #DeshKaGauravModi pic.twitter.com/p2OjPPz1vD
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 17, 2019
16 मई को पिछली बार रिजल्ट आया था और 17 मई को एक दुर्घटना हुई थी, 17 मई को सट्टाखोरों को मोदी की हाजिरी का बड़ा नुकसान हुआ था।
सट्टा लगाने वाले तब सब डूब गये थे, यानी ईमानदारी की शुरुआत 17 मई को हो गई थी: पीएम मोदी #DeshKaGauravModi
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 17, 2019
नई सरकार बनना जनता ने तय कर लिया है। हमने संकल्प पत्र में देश को आगे ले जाने के लिए कई बातें कही हैं।
जितना जल्दी होगा, उतना जल्दी नई सरकार अपना कार्यभार लेगी। एक के बाद एक करके निर्णय हम लेंगे: पीएम मोदी #DeshKaGauravModi pic.twitter.com/tNuaqIQfSE
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 17, 2019