“रालोआ सरकार शेतकऱ्यांची काळजी घेऊन शेतीक्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी मदत करणार आहे. मंत्रिमंडळाने पहिल्याच बैठकीत पीएम किसान योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पेन्शनही सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात शेतीची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात येईल.
-नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री.