“नच बलिये 9′ या रियालिटी शो च्या सेटवर मध्यंतरी विशाल आदित्य सिंह आणि मधुरिमा तुली यांच्यात जोरदार भांडण झाले. सेटवरच विशालने मधुरिमावर कडवट टीका केली पण मधुरिमा शांत राहिली. त्यांच्यात अशी भांडण नेहमीच होत असतात. त्यामुळे इतर कोणी मध्यस्थी देखील केली नाही. खूप ऐकवल्यावर मधुरिमाने विशालला शेवटी ऐकवलेच. त्यावर विशालनेही शो सोडण्याची धमकी दिली आहे.