नवी दिल्ली – दिल्लीच्या ईशान्य भागात गेले दोन- तीन दिवस उफाळलेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही नागरिकांना यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. या घटनेवर अनेक राजकीय, क्रीडा आणि बॉलिवूड क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहे.
दरम्यान, या सर्व घटनेवर भाजपा नेते आणि अभिनेते ‘अनुपम खेर’ यांनी ट्विट करुन भाष्य केलं आहे. मात्र, त्यांच्या या ट्विटला अभिनेते ‘परेश रावल’ रिट्विट करत समर्थन केलंय.
पर हमारे देश के कुछ बेइमानो को ईमानदार चौकीदार पसंद नहीं है !!! https://t.co/bsQl1Ot27f
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 28, 2020
अनुपम खेर म्हणाले होते कि, ”कमाल है न… बेइमानी से पैसा कमाने वाले भी, ईमानदार चौकीदार ढूंढते हैं…”
अनुपम यांच्या ट्विटला रिट्विट करत परेश रावल म्हणाले, “ हमारे देश के कुछ बेईमानदार लोगों को इमानदार चौकीदार पसंद नही है… ” असं रावल यांनी म्हटलं. परेश रावल यांनी आपल्या ट्विटमधून मोदींचं कौतुक केल्याचं दिसून येत आहे.